शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जळगाव जिल्ह्यात उद्दीष्टापैकी ९९.९६ टक्के निधी मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2023 18:28 IST

जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ९९.९६ टक्के निधीचे विनियोजन करून संबंधित यंत्रणामार्फत निधी खर्च करण्यात यश मिळाले आहे.

कुंदन पाटील 

जळगाव : गेल्या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ९९.९६ टक्के निधीचे विनियोजन करून संबंधित यंत्रणामार्फत निधी खर्च करण्यात यश मिळाले आहे. सर्वसाधारण, अनु.जाती, आदिवासी भागासाठी  ५९९ कोटी ५१  लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी ५९९ कोटी २५ लाखांची कामे मार्गी लागली आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीने  लागोपाठ तिसऱ्या वर्षी ९९.९६ टक्क्यांपेक्षा जास्त निधीचा वापर करण्यात यश मिळविले आहे. जिल्हाधिकारी अमन मित्तल , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया व जिल्हा प्रशासनातील सहकाऱ्यांमुळे निधीचा विनियोग करण्यात यश आले आहे.

असा झाला निधी खर्चसर्वसाधारण वर्गवारीसाठी ४५२ कोटींपैकी ४५२ कोटी, अनुसुचीत जाती-जमातींसाठी ९१ कोटी ५९ लाखांच्या निधी १०० टक्के खर्च झाला आहे. तर आदिवासी उपाययोजनांसाठी ५५ कोटी ९२ लाखांपैकी ५५ कोटी ६६ लाखांचा निधी वापरण्यात आला आहे.  गेल्या वर्षापेक्षाही यावर्षी ५ टक्क्यांनी निधीचा विनीयोग जास्त झाला असल्याने  ९९ टक्क्यांपेक्षा जास्त कामांना गती मिळणार असल्याने याचे समाधान आहे. प्रशासनाने अचूक नियोजन केल्यामुळे भविष्यात जिल्ह्याच्या विकासात नक्कीच भर पडणार आहे. - पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

 

टॅग्स :JalgaonजळगावGulabrao Patilगुलाबराव पाटील