शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

‘गुड बोला-गोड बोला’ : ध्येय व एकनिष्ठता ठेवणाऱ्यांना यश प्राप्त होते - माजी आमदार आर.ओ.पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 22:20 IST

तिळामध्ये स्रेहभाव

पाचोरा, जि. जळगाव : ‘तिळगुळ घ्या गोड-गोड बोला’ नुसतं बोलण्या इतपत न राहता, खरोखर आचरणात आणणे अपेक्षित आहे. एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ली, असे म्हणतात. एवढा स्रेहभाव तिळामध्ये असून तिळाप्रमाणे प्रेम वृद्धींगत व्हावे. गुळाचा गोडवा लागावा असे प्रेम, स्रेहभाग, आपुलकी व जिव्हाळा सर्वांमध्ये निर्माण व्हावा हीच यामागची पवित्र संकल्पना आहे. जीवनात ध्येय गाठण्यासाठी एकनिष्ठता असावी लागते. ध्येय व एकनिष्ठता असणारे मातीशी इमान बाळगणाºयांनाच यश प्राप्त होते, असे पाचोरा येथील माजी आमदार आर.ओ. पाटील यांनी मकरसंक्रांतीच्या पर्वावर ‘गुड बोला-गोड बोला’ यावर बोलताना सांगितले.भारतीय संस्कृतीत एकमेकांना आदराचे स्थान देऊन प्रेम निर्माण केले जाते. मात्र पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करीत हल्ली दुरावाच निर्माण होत आहे. यातून राग द्वेष, भावना वाढीला लागत आहे. ‘गुड बोल... गोड बोला’ हा संदेश ‘लोकमत’ने सर्वांपर्यंत पोहचवला. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी जनतेला भरभरून यश दे, त्यांच्या जीवनात गोडी निर्माण व्हावी, सर्वांमध्ये प्रेम, जिव्हाळा निर्माण व्हावा. तिळगुळाप्रमाणे एकजीव रहावे हीच मनोकामना.‘संक्रांत’ हा शब्द ‘संकटरुपी’ असून, सूर्य मकर राशीत प्रवेश करीत असतो. दक्षिणायन करून उत्तरायणाकडे वाटचाल करतो. त्याप्रमाणे या संक्रमण काळापासून आपल्या हातून बºया-वाईट सवयी कुणाचे मन दुखावून द्वेष भावना झाली असल्यास त्यांना तीळगूळ देवून आपण त्यात तिळाप्रमाणेच गोडवा निर्माण करूया.

टॅग्स :Makar Sankranti 2018मकर संक्रांती २०१८Jalgaonजळगाव