शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

‘गुड बोला-गोड बोला’ : ध्येय व एकनिष्ठता ठेवणाऱ्यांना यश प्राप्त होते - माजी आमदार आर.ओ.पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 22:20 IST

तिळामध्ये स्रेहभाव

पाचोरा, जि. जळगाव : ‘तिळगुळ घ्या गोड-गोड बोला’ नुसतं बोलण्या इतपत न राहता, खरोखर आचरणात आणणे अपेक्षित आहे. एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ली, असे म्हणतात. एवढा स्रेहभाव तिळामध्ये असून तिळाप्रमाणे प्रेम वृद्धींगत व्हावे. गुळाचा गोडवा लागावा असे प्रेम, स्रेहभाग, आपुलकी व जिव्हाळा सर्वांमध्ये निर्माण व्हावा हीच यामागची पवित्र संकल्पना आहे. जीवनात ध्येय गाठण्यासाठी एकनिष्ठता असावी लागते. ध्येय व एकनिष्ठता असणारे मातीशी इमान बाळगणाºयांनाच यश प्राप्त होते, असे पाचोरा येथील माजी आमदार आर.ओ. पाटील यांनी मकरसंक्रांतीच्या पर्वावर ‘गुड बोला-गोड बोला’ यावर बोलताना सांगितले.भारतीय संस्कृतीत एकमेकांना आदराचे स्थान देऊन प्रेम निर्माण केले जाते. मात्र पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करीत हल्ली दुरावाच निर्माण होत आहे. यातून राग द्वेष, भावना वाढीला लागत आहे. ‘गुड बोल... गोड बोला’ हा संदेश ‘लोकमत’ने सर्वांपर्यंत पोहचवला. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी जनतेला भरभरून यश दे, त्यांच्या जीवनात गोडी निर्माण व्हावी, सर्वांमध्ये प्रेम, जिव्हाळा निर्माण व्हावा. तिळगुळाप्रमाणे एकजीव रहावे हीच मनोकामना.‘संक्रांत’ हा शब्द ‘संकटरुपी’ असून, सूर्य मकर राशीत प्रवेश करीत असतो. दक्षिणायन करून उत्तरायणाकडे वाटचाल करतो. त्याप्रमाणे या संक्रमण काळापासून आपल्या हातून बºया-वाईट सवयी कुणाचे मन दुखावून द्वेष भावना झाली असल्यास त्यांना तीळगूळ देवून आपण त्यात तिळाप्रमाणेच गोडवा निर्माण करूया.

टॅग्स :Makar Sankranti 2018मकर संक्रांती २०१८Jalgaonजळगाव