शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

‘गुड बोला-गोड बोला’ : ध्येय व एकनिष्ठता ठेवणाऱ्यांना यश प्राप्त होते - माजी आमदार आर.ओ.पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 22:20 IST

तिळामध्ये स्रेहभाव

पाचोरा, जि. जळगाव : ‘तिळगुळ घ्या गोड-गोड बोला’ नुसतं बोलण्या इतपत न राहता, खरोखर आचरणात आणणे अपेक्षित आहे. एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ली, असे म्हणतात. एवढा स्रेहभाव तिळामध्ये असून तिळाप्रमाणे प्रेम वृद्धींगत व्हावे. गुळाचा गोडवा लागावा असे प्रेम, स्रेहभाग, आपुलकी व जिव्हाळा सर्वांमध्ये निर्माण व्हावा हीच यामागची पवित्र संकल्पना आहे. जीवनात ध्येय गाठण्यासाठी एकनिष्ठता असावी लागते. ध्येय व एकनिष्ठता असणारे मातीशी इमान बाळगणाºयांनाच यश प्राप्त होते, असे पाचोरा येथील माजी आमदार आर.ओ. पाटील यांनी मकरसंक्रांतीच्या पर्वावर ‘गुड बोला-गोड बोला’ यावर बोलताना सांगितले.भारतीय संस्कृतीत एकमेकांना आदराचे स्थान देऊन प्रेम निर्माण केले जाते. मात्र पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करीत हल्ली दुरावाच निर्माण होत आहे. यातून राग द्वेष, भावना वाढीला लागत आहे. ‘गुड बोल... गोड बोला’ हा संदेश ‘लोकमत’ने सर्वांपर्यंत पोहचवला. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी जनतेला भरभरून यश दे, त्यांच्या जीवनात गोडी निर्माण व्हावी, सर्वांमध्ये प्रेम, जिव्हाळा निर्माण व्हावा. तिळगुळाप्रमाणे एकजीव रहावे हीच मनोकामना.‘संक्रांत’ हा शब्द ‘संकटरुपी’ असून, सूर्य मकर राशीत प्रवेश करीत असतो. दक्षिणायन करून उत्तरायणाकडे वाटचाल करतो. त्याप्रमाणे या संक्रमण काळापासून आपल्या हातून बºया-वाईट सवयी कुणाचे मन दुखावून द्वेष भावना झाली असल्यास त्यांना तीळगूळ देवून आपण त्यात तिळाप्रमाणेच गोडवा निर्माण करूया.

टॅग्स :Makar Sankranti 2018मकर संक्रांती २०१८Jalgaonजळगाव