शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
6
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
7
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
8
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
9
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
10
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
11
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
12
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
13
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
14
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
15
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
16
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
17
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
18
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
19
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
20
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

"त्यांचं हिंदूत्व घर पेटविणारं, आमचं हिंदुत्व चुली पेटविणारं"; आदित्य ठाकरेंचं भाजपवर टीकास्त्र

By सुनील पाटील | Updated: February 15, 2024 18:25 IST

खरच राज्यातील महिला सुरक्षित राहतील का? असा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला.

जळगाव - भाजपचे हिंदूत्व घरे पेटविणारे आहे, तर आमचं हिंदूत्व चुली पेटविणारे आहे. आज जात, धर्म यावर भांडणं लावली जात आहे. महिला सुरक्षित राहिलेल्या नाहीत. आम्ही सत्तेत असताना मंत्र्यावर  आरोप झाला, लगेच त्याला गेटआऊट केले. यांच्या काळात महिलांना शिव्या देणाऱ्या मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवले जाते. मग खरच राज्यातील महिला सुरक्षित राहतील का? असा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला.

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे आयोजित सभेत ते बोलत होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करतान आमचे सरकार यापुढे महिला, शेतकरी, युवक व गरीब घटकांवर काम करेल, असे सांगितले. मग दहा वर्षे तुम्ही सत्तेत होते, इतक्या वर्षात का नाही केले. आज महाराष्ट्रच नाही तर देशातील हे चारही घटक सरकारवर नाराज आहेत. प्रत्येक भागात आंदोलने सुरू आहेत. शेतकऱ्यांना दिल्लीच्या सिमेवर रोखले जात आहे. त्यांच्यावर लाठीमार, अश्रुधाराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. काश्मिरमध्ये कलम ३६९ लागू केले, त्याचे आम्हीही मोठ्या आशेने समर्थन केले होते. मात्र आज लडाख स्वतंत्र राज्य झाले, मात्र तेथे केंद्र सरकारची काहीच मदत मिळत नाही.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा