शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

"त्यांचं हिंदूत्व घर पेटविणारं, आमचं हिंदुत्व चुली पेटविणारं"; आदित्य ठाकरेंचं भाजपवर टीकास्त्र

By सुनील पाटील | Updated: February 15, 2024 18:25 IST

खरच राज्यातील महिला सुरक्षित राहतील का? असा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला.

जळगाव - भाजपचे हिंदूत्व घरे पेटविणारे आहे, तर आमचं हिंदूत्व चुली पेटविणारे आहे. आज जात, धर्म यावर भांडणं लावली जात आहे. महिला सुरक्षित राहिलेल्या नाहीत. आम्ही सत्तेत असताना मंत्र्यावर  आरोप झाला, लगेच त्याला गेटआऊट केले. यांच्या काळात महिलांना शिव्या देणाऱ्या मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवले जाते. मग खरच राज्यातील महिला सुरक्षित राहतील का? असा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला.

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे आयोजित सभेत ते बोलत होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करतान आमचे सरकार यापुढे महिला, शेतकरी, युवक व गरीब घटकांवर काम करेल, असे सांगितले. मग दहा वर्षे तुम्ही सत्तेत होते, इतक्या वर्षात का नाही केले. आज महाराष्ट्रच नाही तर देशातील हे चारही घटक सरकारवर नाराज आहेत. प्रत्येक भागात आंदोलने सुरू आहेत. शेतकऱ्यांना दिल्लीच्या सिमेवर रोखले जात आहे. त्यांच्यावर लाठीमार, अश्रुधाराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. काश्मिरमध्ये कलम ३६९ लागू केले, त्याचे आम्हीही मोठ्या आशेने समर्थन केले होते. मात्र आज लडाख स्वतंत्र राज्य झाले, मात्र तेथे केंद्र सरकारची काहीच मदत मिळत नाही.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा