शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘यळकोट यळकोट जय मल्हार’चा जयघोष अन् जळगावमध्ये ओढल्या बारा गाड्या! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 20:02 IST

तरुण कुढापा मंडळातर्फे खंडोबा यात्रोत्सवानिमित्त याचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे १५७ वे वर्ष होते.

जळगाव: ‘यळकोट यळकोट जय मल्हार’चा जयघोष करत आणि मुक्त हस्ते भंडाऱ्याची उधळण करीत शनिवारी, जुने जळगावमध्ये बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम असंख्य जळगावकरांच्या उपस्थितीत पार पडला. तरुण कुढापा मंडळातर्फे खंडोबा यात्रोत्सवानिमित्त याचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे १५७ वे वर्ष होते.

यात्रोत्सवानिमित्त नेरी नाका परिसरात छोटेखानी जत्रा भरली होती. आखाजीसाठी घागर, खेळणी, खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने लावण्यात आली होती. भगत नाना रवींद्र धनगर यांनी सायंकाळी बारा गाड्या ओढल्या. यावेळी जमलेल्या भाविकांनी मुक्त हस्ते भंडारा उधळत ‘यळकोट यळकोट जय मल्हार’चा जयघोष केला. नेरी नाका, जुने साधना विद्यालय, खळवाडी, खंडेराव मंदिर आणि परत नेरी नाका असा मार्ग होता.

बारा गाड्यांच्या पूजनप्रसंगी पियूष कोल्हे, डॉ. निलेश चांडक, डिगंबर पाटील, पोलीस पाटील प्रभाकर पाटील, संजय चौधरी, तरुण कुढापा मंडळाचे अध्यक्ष हितेश वाणी, उपाध्यक्ष चेतन मराठे, मुन्ना परदेशी, अनिल ठाकूर, शंभू भावसार, पंकज भावसार, सचिन चौधरी, भैय्या ठाकूर, प्रल्हाद पाटील, सुमित कोळी, राजू पाटील (नाना पाटेकर), मुन्ना बारी, कुंदन चौधरी, रवि चौधरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव