शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

सरकारने संपूर्ण महाराष्ट्र वाऱ्यावर सोडलं आहे; एकनाथ खडसे यांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 20:10 IST

राज्यात २५ दिवस झालीत राज्याचे मंत्रिमंडळ झालेले नाही.

जळगाव- संपुर्ण राज्यात अति पावसाने पूरस्थिती तसेच शेतीची परिस्थिती गंभीर होत चालली असतांना त्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री हे दिल्ली वारी करण्यात व्यस्त आहेत. तर राज्यातील जनता ही वाऱ्यावर असल्याचे चित्र प्रथम पहावयास मिळत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.

राज्यात २५ दिवस झालीत राज्याचे मंत्रिमंडळ झालेले नाही. या ठिकाणी जर मंत्रिमंडळ असते तर लोकांचे समस्या सुटण्यास मदत झाली असती. शासनाकडुन नुकसान जनतेला काही मदत करता आली असती. मात्र तसं न होणे हे आपल्या राज्याचे दुदैव आहे, असं एकनाथ खडसे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. 

लोकप्रतिनिधी ही राज्याची परिस्थिती प्रभावीपणे मांडू शकतो. पण राज्यात मंत्रिमंडळचं नसल्याने प्रशासनाची जबाबदारी ही शासकीय अधिकारी यांच्याकडे देण्यात आली असून अधिकारी हे आपले काम त्यांच्या चाकोरीत राहून काम करतात,असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं आहे. 

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार