शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

जळगावमध्ये गिरणेच्या आवर्तनाचे पाणी आणखी १५ दिवस कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 17:32 IST

कुंदन पाटील जळगाव : गिरणा धरणातून सोडलेल्या तिसऱ्या आवर्तनाचे पाणी शेवटच्या चारीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी आणखी ...

कुंदन पाटील

जळगाव : गिरणा धरणातून सोडलेल्या तिसऱ्या आवर्तनाचे पाणी शेवटच्या चारीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी आणखी आगामी १५ दिवस पाण्याचा प्रवाह कायम राहणार आहे. रब्बी हंगामासाठी गिरणा धरणातून तिसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. या आवर्तनाचे पाणी शेवटच्या पाटचारीपर्यंत पोहोचत नसल्याची काही शेतकऱ्यांची तक्रार होती. त्याची दखल घेत प्रशासनाने आवर्तन दि.२० ऐवजी २५ मार्चपर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे ‘रब्बी’ला पाण्याचे पुरेसे बुस्टर मिळण्यास मदत होणार आहे.

पिण्यासाठी दोन आवर्तने

गिरणा नदी आणि बोरी नदीच्या माध्यमातून एप्रिल आणि मे महिन्यात टंचाईग्रस्त गावांसाठी आणि तिथल्या अधिग्रहित केलेल्या विहिरींसाठी प्रत्येकी दोन आवर्तने सोडण्याची नियोजन आहे. गिरणाच्या माध्यमातून पाच तर बोरीच्या माध्यमातून तीन तालुक्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. 

टंचाई आराखड्यानुसार नियोजन

जिल्हा प्रशासनाने ४३२ गावांना संभाव्य पाणीटंचाई निर्माण होणार आहे, असे गृहित धरुन उपाययोजना आखल्या आहेत. त्यानुसार १९ विंधन विहिरी ताब्यात घेतल्या जाणार असून ४०२ विहिरी अधिग्रहित करण्यात येणार आहेत. त्यामुळे या विहिरींना पाणी उपलब्ध करण्यासाठी गिरणा पाटबंधारे विभाग सजग राहणार असल्याचे सांगण्यात आले.

 

टॅग्स :Jalgaonजळगाव