शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

जळगावमध्ये गिरणेच्या आवर्तनाचे पाणी आणखी १५ दिवस कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 17:32 IST

कुंदन पाटील जळगाव : गिरणा धरणातून सोडलेल्या तिसऱ्या आवर्तनाचे पाणी शेवटच्या चारीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी आणखी ...

कुंदन पाटील

जळगाव : गिरणा धरणातून सोडलेल्या तिसऱ्या आवर्तनाचे पाणी शेवटच्या चारीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी आणखी आगामी १५ दिवस पाण्याचा प्रवाह कायम राहणार आहे. रब्बी हंगामासाठी गिरणा धरणातून तिसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. या आवर्तनाचे पाणी शेवटच्या पाटचारीपर्यंत पोहोचत नसल्याची काही शेतकऱ्यांची तक्रार होती. त्याची दखल घेत प्रशासनाने आवर्तन दि.२० ऐवजी २५ मार्चपर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे ‘रब्बी’ला पाण्याचे पुरेसे बुस्टर मिळण्यास मदत होणार आहे.

पिण्यासाठी दोन आवर्तने

गिरणा नदी आणि बोरी नदीच्या माध्यमातून एप्रिल आणि मे महिन्यात टंचाईग्रस्त गावांसाठी आणि तिथल्या अधिग्रहित केलेल्या विहिरींसाठी प्रत्येकी दोन आवर्तने सोडण्याची नियोजन आहे. गिरणाच्या माध्यमातून पाच तर बोरीच्या माध्यमातून तीन तालुक्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. 

टंचाई आराखड्यानुसार नियोजन

जिल्हा प्रशासनाने ४३२ गावांना संभाव्य पाणीटंचाई निर्माण होणार आहे, असे गृहित धरुन उपाययोजना आखल्या आहेत. त्यानुसार १९ विंधन विहिरी ताब्यात घेतल्या जाणार असून ४०२ विहिरी अधिग्रहित करण्यात येणार आहेत. त्यामुळे या विहिरींना पाणी उपलब्ध करण्यासाठी गिरणा पाटबंधारे विभाग सजग राहणार असल्याचे सांगण्यात आले.

 

टॅग्स :Jalgaonजळगाव