शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

टायर फुटल्यानं समोरुन येणाऱ्या बसला कारने दिली धडक; ३ जण जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 13:06 IST

निजामपूर येथील वाणी कुटुंबाकडून यावल तालुक्यातील मनुदेवी या तीर्थक्षेत्राला दरवर्षी भंडारा असतो.

शाम जाधव चोपडा ( जि.जळगाव) : कारचे दोन टायर फुटून समोरुन येणाऱ्या बसवर आदळल्याने कारमधील तीन जण जागीच ठार झाले.  ही घटना मंगळवारी सकाळी ७ वाजता चोपड्यानजीक घडली. मृतांमध्ये निजामपूर  (ता. साक्री ) येथील सख्ख्या भावांचा समावेश आहे. शैलेश श्रीधर वाणी ( ३४ ) नीलेश श्रीधर वाणी ( ३० ) हे दोन सख्खे भाऊ आणि  जितेंद्र मुरलीधर भोकरे  ( ४७,  रा. नाशिक) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. 

निजामपूर येथील वाणी कुटुंबाकडून यावल तालुक्यातील मनुदेवी या तीर्थक्षेत्राला दरवर्षी भंडारा असतो. त्यासाठी शैलेश वाणी,  निलेश वाणी  हे दोन भाऊ आणि त्यांच्यासोबत जितेंद्र भोकरे हे कारने मनुदेवीकडे जात होते.  चोपडा तालुक्यातील मजरेहोळ फाट्याजवळ रस्ते खराब असल्याने कारचे मागील एक आणि नंतर पुढचा एक असे दोन टायर फुटल्याने कार समोरून येणाऱ्या एस.टी.बस वर जावून आदळली. यात मागे बसलेले तिनही जण जागीच ठार झाले. याप्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Accidentअपघात