शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

प्रवास सुरू होण्याआधीच बसला बिघाड झाला होता, अपघाताचे वृत्त कळताच उडाला थरकाप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 09:18 IST

पाच ते सात किलोमीटर पुढे गेल्यानंतर पहिल्या वाहनातील भाविक चहा पिण्यासाठी एका ठिकाणी थांबले.  

- सुधीर चौधरीयावल (जि. जळगाव) : प्रवास सुरू होण्यापूर्वी अपघातग्रस्त बसमध्ये काही बिघाड झाला होता. त्यावेळी स्थानिक मॅकेनिकला बोलावून दुरुस्ती करण्यात आली. यानंतर दोन्ही बसमधून भाविकांचा प्रवास सुरू झाला. 

पाच ते सात किलोमीटर पुढे गेल्यानंतर पहिल्या वाहनातील भाविक चहा पिण्यासाठी एका ठिकाणी थांबले.  त्यावेळी मागच्या बसला भीषण असा अपघात होऊन बस नदीमध्ये पडल्याचे समजताच आमच्या सर्वांचा थरकाप उडाला. राणे यांच्यासोबत संजय ढाके, प्रमोद सरोदे , मनोज चौधरी (रा. वरणगाव) यांनीही या अपघाताबद्दल माहिती दिली. पहिल्या बसमध्ये ४४ प्रवासी तर लहान बसमध्ये १० प्रवासी होते.

नेपाळला जाण्याचा मोह टाळला आणि ते वाचलेजळगाव : वरणगाववर १८ वर्षांनंंतर पुन्हा एवढी मोठी आपत्ती कोसळली आहे. ३० ऑक्टोबर २००६ रोजी वरणगावचे काही भाविक शिर्डी, शनी शिंगणापूर अशा तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी गेले होते. ह्या भाविकांच्या वाहनाला गावाकडे परतताना भीषण अपघात झाला होता. त्यात ८ जण ठार झाले होते. २००६ मधील त्या घटनेत आपली सहचारिणी गमावलेले दत्तात्रय झांबरे हे सुदैवी ठरले. तेही अयोध्या गेलेले होते. तेथे नेपाळला जाणारी ही पर्यटक मंडळी त्यांना भेटली होती आणि त्यांच्यासोबत पाच जागा रिकाम्या असल्याने नेपाळला येण्याचा आग्रह त्यांना काही जणांना केला होता पण झांबरेसह अयोध्येला गेलेल्या भाविकांनी ते टाळल्याने सुदैवी ठरले.

टॅग्स :Jalgaonजळगाव