शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

गावांमध्येही वाढली ‘कोरोना’ ची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 20:51 IST

बाहेरगावाहून येणाऱ्यांना प्रवेश बंद : चौकशी करूनच प्रवेश, आव्हाणे, कठोरा, नांदगावसह अनेक गावांमध्ये नाकाबंदी

जळगाव : शहराप्रमाणे आता ‘कोरोना ची दहशत गावांमध्येदेखील पसरत जात आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये बाहेरगावाहन येणाऱ्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. एखादा व्यक्ती गावाचाच रहिवासी आहे. मात्र, अनेक दिवसांपासून बाहेर गावाला वास्तव्याला आहे. अशा नागरिकांनाही आधी जिल्हा रुग्णालयात तपासणी केल्याचे प्रमाणपत्राशिवाय प्रवेश दिला जात आहे.महाराष्टÑात लॉक डाऊन झाल्यानंतरही ग्रामीण भागात ‘कोरोना’ बाबत नागरिक फारसे गांभिर्याने घेत नव्हते. मात्र, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण देश लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची घोषणा केल्यानंतर ग्रामीण भागातही आता ‘कोरोना’ ची दहशत पसरली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत, सामाजिक संस्था व युवकांनीच आता गावात येणा-यांबाबत खबरदारी घेतली आहे.मंदिर, सप्ताह, यात्रा, लग्न समारंभ, साखरपुड्याचे कार्यक्रमही रद्दअनेक गावांमध्ये मार्च महिन्याचा शेवटच्या आठवड्यात हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कारोनामुळे अनेक दशकांची परंपरा असलेले सप्ताह देखील ग्रामस्थांनी रद्द केले आहेत. यासह धरणगाव तालुक्यातील आव्हाणी या गावाने पुढील आठवड्यात भरणारी यात्रा देखील रद्द केली आहे. यासह लग्न समारंभ, साखरपुड्याचे कार्यक्रम रद्द करून, नवीन मुहूर्त शोधला जात आहे.तर अनेकांकडे घरातल्या घरात छोटेखाणी कार्यक्रमाचे आयोजन करून, कार्यक्रम पार पाडले जात आहेत.मुंबई-पुण्याहून येणाºयांचा ओघ सुरुचसंपुर्ण देशात लॉक डाऊन आहे. यासह जिल्हा बंदी देखील करण्यात आली आहे. मात्र, अशा परिस्थितीतही मुंबई-पुण्याहून आपल्या मुळगावी येणाºयांची संख्या मोठी आहे. रात्री-बेरात्री मिळेल त्या वाहनाने प्रवेश करून अनेक नागरिक गावांकडे येत आहे. प्रशासनाने कितीही खबरदारी घेतली तरी प्रशासनाला अंधारात ठेवून अनेक नागरिक गावांकडे येत आहे. त्यामुळेच आता गावांमध्येहीअशा नागरिकांना येण्यास बंदी करण्यात आली आहे. तसेच काही नागरिकांना जिल्हा रुग्णालयात तपासणी केल्यानंतर जिल्हा परिषदेची शाळा, खासगी शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रात१४ दिवसांसाठी वेगळे ठेवले जात आहे.‘कोरोना’मुळे आता लॉक डाऊन असल्याने संपुर्ण देशातील कारभार ठप्प झाले आहेत. अशा परिस्थितीत रब्बीचा हंगाम काढणीवर आला असतानाही, शेतकºयांना शेतांमध्ये जाता येत नाही. त्यामुळे गहू, हरभरा काढणीसह केळीला पाणी देण्याचेही काम रखडली आहेत. गहू काढणीसाठी यंत्र मिळत नसल्याने जुन्या पध्दतीने गहू कापून तो काढला जात आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव