जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एनआयएची एक विशेष टीम बुधवारी अत्याधुनिक उपकरणांसह घटनास्थळी पोहोचली असून, यात बैसरन खोऱ्याची थ्रीडी मॅपिंग सुरू करण्यात आली आहे. ...
राज्यात २०२२ मध्ये इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) धोरण लागू करण्यात आले. या धोरणाची मुदत ३० मार्च २०२५ पर्यंत होती. जुन्या धोरणानुसार राज्यात २०२५ पर्यंत एकूण नोंद झालेल्या वाहनांपैकी १० टक्के वाहने इलेक्ट्रिक असावीत, हे उद्दिष्ट जवळपास साध्य झाले असल्याचे ...
राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना पारंपरिक वेशात हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी हुतात्मा चौक येथे सकाळी ९ वाजता उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. ...
या मार्गिकेमुळे गुजरात आणि उत्तर भारतातून आलेली वाहने थेट जेएनपीटीकडे जाऊ शकतील. त्यामुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होईल. ...
एकीकडे मुंबई महापालिकेच्या लहान दवाखान्यांत ‘एचएमआयएस’ सुरू झाली आहे. त्यामुळे शासकीय मेडिकल कॉलेजमधील केस पेपरवर रुग्णांच्या सर्व नोंदी हाताने लिहिण्याचा प्रकार कधी थांबणार, असा प्रश्न डॉक्टर विचारत आहेत. ...
Pahalgam Terror Attack : पहलगाममधी दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी एशान्या यांनी या घटनेवरून संतप्त शब्दात आपली भावना व्यक्त केली आहे. केवळ एक दोन दहशतवाद्यांची घरं जाळून काही होणार नाही. या दहशतवाद्यांवर त्यांच्या क ...