शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

जळगावातील सुप्रीम कॉलनी व परिसरात ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 18:21 IST

गेल्या १२ दिवसांपासून सुप्रीम कॉलनी व परिसरात मनपातर्फे नळांना पाणी पुरवठा न झाल्याने रहिवाशांचे अतोनात हाल होत आहे.

ठळक मुद्दे१२ दिवसांपासून नळांना पाणीच नाहीमनपाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनमनपा अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतरही दुर्लक्ष कायम

जळगाव : गेल्या १२ दिवसांपासून सुप्रीम कॉलनी व परिसरात मनपातर्फे नळांना पाणी पुरवठा न झाल्याने रहिवाशांचे अतोनात हाल होत आहे. मनपाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नगरसेविका जिजाबाई भापसे यांनी दिला आहे.शहरात सध्या दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येतो मात्र सुप्रीम कॉलनी व परिसरात ४ ते ५ दिवसाआड पाणी पुरवठा होतो मात्र गेल्या ११ दिवसांपासून या भागात पाणी पुरवठा झालेला नाही. रविवारी १२ वा दिवस होता. आज पाणी पुरवठा करण्यात येईल अशी नागरिकांना अपेक्षा होती मात्र झाला नाही. मनपाच्या अधिकाºयांकडे याबाबत तक्रार करुनही दखल घेण्यात आलेली नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.पाणी पुरवठा न झाल्याने संतप्त झालेल्या रहिवाशांनी आज नगरसेविका जिजाबाई भापसे यांच्या निवासस्थानी धाव घेत त्यांना जाब विचारला. त्यांनी मनपात याबाबत तक्रार केली मात्र त्यानंतरही पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे रहिवासी संतप्त झाले असल्याची माहिती नगरसेविकापूत्र सुरेश भापसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.सुप्रीम कॉलनी परिसरात नितीन साहित्यानगर, खुबचंद साहित्या नगर, इंद्रप्रस्थ पोलीस कॉलनी, अमीत कॉलनी, ताजनगर, उस्मानियानगर अशा अनेक कॉलन्यांमध्ये सुमारे २५ हजार रहिवासी वास्तव्य करतात. तळ हातावर पोट असलेल्या रहिवाशांना १२ दिवसांपासून पाणी न मिळाल्याने प्रचंड हाल होत आहे. सोमवारी पाणी पुरवठा न झाल्यास मनपावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :WaterपाणीJalgaonजळगाव