शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

विद्यार्थ्यांनो ! नवीन वेळापत्रक जाहीर ; आता १२ आॅक्टोंबरपासून अंतिम वर्षाच्या परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 20:59 IST

जळगाव : विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या लेखनी बंद आंदोलनामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची पुढे ढकलली गेलेली ...

जळगाव : विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या लेखनी बंद आंदोलनामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची पुढे ढकलली गेलेली अंतिम वर्ष /अंतिम सत्राच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा आता १२ आॅक्टोंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नवीन वेळापत्रक सुध्दा जाहीर केले गेले आहे.विविध मागण्यांसाठी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी लेखनी बंद आंदोलन पुकारले होते़ परिणामी, विद्यापीठातील संपूर्ण कामकाज ठप्प पडल्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, काही मागण्यांची लवकरच पुर्तता करण्यात येईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर तूर्त कर्मचा-यांनी आंदोलन मागे घेतले आहे़ त्यामुळे विद्यापीठाकडून पुढे ढकलेल्या परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर केले असून त्यानुसार १२ आॅक्टोंबरपासून आता अंतिम वर्षाच्या परीक्षेला सुरूवात होणार आहे. तसे वेळापत्रकही विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले असून ते विद्यार्थ्यांची पहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव