शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

अप-डाऊन करणार्‍यांसाठी रेल्वे सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 19:21 IST

मुंबईतील लोकलसेवेच्या धर्तीवर निर्णय घ्या; रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य चंद्रकांत कासार यांची मागणी

जळगाव । कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून अप-डाऊन करणार्‍या प्रवाशांसाठी बंद झालेली रेल्वेसेवा पूर्ववत सुरू करावी, त्यासाठी मुंबईतील लोकलसेवेच्या धर्तीवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ सल्लागार समितीचे सदस्य चंद्रकांत (संदीप) कासार यांनी भुसावळ मंडळ वाणिज्य प्रबंधक यांच्याकडे केली आहे.देशात लॉकडाऊन लागू होईपर्यंत अप-डाऊन करणारे प्रवासी हे मोठ्या संख्येने रेल्वेवर अवलंबून होते. अप लाईनवरील पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक, पाळधी, धरणगाव, अमळनेर, नंदूरबार तर डाऊन लाईनवरील भुसावळ, खंडवा, इटारसी, तसेच मलकापूर, शेगाव, अमरावती या रेल्वे स्थानकांपर्यंत प्रवाशांची दैनंदिन ये-जा होती. परंतु, लॉकडाऊन झाल्यानंतर या सर्वांना रेल्वेला पर्यायी व्यवस्था म्हणून स्वतःच्या दुचाकीने प्रवास करावा लागत आहे. हा प्रकार अत्यंत वेळखाऊ, शारीरिक व मानसिक दृष्टीने त्रासदायक ठरत आहे. शिवाय या प्रवासातून आरोग्याच्या समस्याही निर्माण होत असल्याकडे रेल्वे प्रवाशांच्या संघटनेनेही लक्ष वेधले आहे.रेल्वे सुरू करून दिवाळी भेट द्यामुंबईमधील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, महिला व इतर वर्गासाठी टप्प्याटप्प्याने लोकलसेवा सुरू करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर भुसावळ मंडळात रेल्वेने अप-डाऊन करणार्‍या प्रवाशांसाठी तातडीने रेल्वे सेवा सुरू करून दिवाळी भेट द्यावी, अशी मागणी चंद्रकांत (संदीप) कासार यांनी केली आहे.

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगाव