शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मेहुणबारे जवळ रस्तालूट करणारे सहा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 22:13 IST

पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांना चार दिवसांची कोठडी

ठळक मुद्दे४५ हजार रोख व पाच ग्रॅम वजनाची मंगलपोत लांबविली.घटनेनंतर चालकाने मेहुणबारे पोलीस स्टेशनला सांगितली आपबितीपोलिसांनी केली सहा संशयितांना अटक

आॅनलाईन लोकमतचाळीसगाव,दि.२ : रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चारचाकी गाडीला अडवून लूट केल्याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना मेहुणबारे नजीक तिरपोळे फाट्यावर १ रोजी मध्यरात्री दिड वाजता घडली. अटकेतील सहाही जणांना ४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फरार सहा ते सात जणांचा पोलीस शोध घेत आहे.गाडी चालक भालू शेख उस्मान (रा.मेहुणबारे) गाडी क्र.एमएच १७ वाय ३२५४ हिला घेऊन मेहुणबारेकडे जात असतांना तिरपोळ फाट्यावर करण राजेंद्रसिंग राठोड, कल्पेश राजेंद्र निकम, मयूर रामेश्वर चौधरी, कमलेश सुनिल पाटील, निखील हिरामण पाटील (सर्व रा. चाळीसगाव) यांच्यासह आणखी सहा ते सात जणांनी गाडीला अडविले. चालकाला दगड मारुन गंभीर दुखापत केली. त्याच्या खिशातील ४५ हजार रुपये रोख व महिलेच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाची मंगलपोत हिसावून घेतली. महिलेचा विनयभंगही केला.गाडीचालकाने रात्रीच मेहुणबारे पोलिस स्टेशन गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी रात्रीच तरुणांच्या टोळक्याचा शोध घेऊन सहा जणांना अटक केली. अन्य मात्र अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. सर्व तरुण हे दारुच्या नशेत होते. आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता ४ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा