शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

सुदृढ आयुष्याचे रहस्य प्राचीन ऊर्जा विज्ञानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:17 IST

जळगाव : प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वत:चे आरोग्य सुदृढ ठेवून स्वत:चे उपचार करण्याची मोठी शक्ती असते. प्राचीन ग्रंथांत शरीरातील ...

जळगाव : प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वत:चे आरोग्य सुदृढ ठेवून स्वत:चे उपचार करण्याची मोठी शक्ती असते. प्राचीन ग्रंथांत शरीरातील चक्रांचा जो उल्लेख आहे त्या चक्रांना ऊर्जेद्वारा संतुलित ठेवून आपण सुखमय जीवन जगू शकतो, असे प्रतिपादन चेन्नई (थल्ली) येथील रमणाश्रमचे संस्थापक एन.जे. रेड्डी यांनी केले. जळगाव येथील जय गजानन एस्ट्रो वर्ल्ड व वेदचक्षू ग्लोबल, औरंगाबादच्या व्याख्यानात ते बोलत होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १ ऑगस्टपासून ही व्याख्यानमाला ऑनलाइन सुरू आहे. राजेश मंडोरे यांनी प्रास्ताविक केले. रमणाश्रमच्या एन. जननी, पी. एच.एच.टीम मुंबईच्या संस्थापिका व ट्रेनर सीए पूजा लढ्ढा यांनी यावेळी माहिती दिली. आत्म्याचे संतुलन योग प्राणविद्येच्या शिक्षणाद्वारेच होऊ शकते. आत्मा शुद्धतेसाठी शरीरातील ११ चक्रे हिलिंगद्वारे संतुलित असली तर जीवन सुखमय आहे. ही चक्रे साधनेने संतुलित कशी ठेवावीत, हेच शास्त्रोक्त गमक योग प्राणविद्या आपल्या शिक्षा व उपचारातून देते, असे रेड्डी यांनी या व्याख्यानात सांगितले. यावेळी डॉ. मंजू राठी, लीला डालिया, अभय लढ्ढा, उज्ज्वल पावले, नीता घोडावत, हेमाजी सारडा यांची उपस्थिती होती.