शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

सुदृढ आयुष्याचे रहस्य प्राचीन ऊर्जा विज्ञानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:17 IST

जळगाव : प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वत:चे आरोग्य सुदृढ ठेवून स्वत:चे उपचार करण्याची मोठी शक्ती असते. प्राचीन ग्रंथांत शरीरातील ...

जळगाव : प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वत:चे आरोग्य सुदृढ ठेवून स्वत:चे उपचार करण्याची मोठी शक्ती असते. प्राचीन ग्रंथांत शरीरातील चक्रांचा जो उल्लेख आहे त्या चक्रांना ऊर्जेद्वारा संतुलित ठेवून आपण सुखमय जीवन जगू शकतो, असे प्रतिपादन चेन्नई (थल्ली) येथील रमणाश्रमचे संस्थापक एन.जे. रेड्डी यांनी केले. जळगाव येथील जय गजानन एस्ट्रो वर्ल्ड व वेदचक्षू ग्लोबल, औरंगाबादच्या व्याख्यानात ते बोलत होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १ ऑगस्टपासून ही व्याख्यानमाला ऑनलाइन सुरू आहे. राजेश मंडोरे यांनी प्रास्ताविक केले. रमणाश्रमच्या एन. जननी, पी. एच.एच.टीम मुंबईच्या संस्थापिका व ट्रेनर सीए पूजा लढ्ढा यांनी यावेळी माहिती दिली. आत्म्याचे संतुलन योग प्राणविद्येच्या शिक्षणाद्वारेच होऊ शकते. आत्मा शुद्धतेसाठी शरीरातील ११ चक्रे हिलिंगद्वारे संतुलित असली तर जीवन सुखमय आहे. ही चक्रे साधनेने संतुलित कशी ठेवावीत, हेच शास्त्रोक्त गमक योग प्राणविद्या आपल्या शिक्षा व उपचारातून देते, असे रेड्डी यांनी या व्याख्यानात सांगितले. यावेळी डॉ. मंजू राठी, लीला डालिया, अभय लढ्ढा, उज्ज्वल पावले, नीता घोडावत, हेमाजी सारडा यांची उपस्थिती होती.