शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

भुसावळातील समतानगरसह दीड किलो मिटर परिसर सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 1:28 PM

कोरोनाबाधीत महिलेच्या संपर्कातील १२ जणांची तपासणी

भुसावळ : शहरातील एक महिला शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रशासनाने खबरदरी म्हणून तिचा पती व मुलांसह संपर्कातील बारा जणांंना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले आहे. तर केअर कमिटीने तातडीची मिटिंग घेऊन शनिवारी रात्रीपासून १४ दिवस समतानगर परिसर सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.गांधी पुतळ्यापासून ते कंडारी पर्यंत दीड किलोमीटरचा परिसर १४ दिवसा पर्यत सील करण्यात आला आहे.राज्य सरकार व केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली कमिटीची मिटिंग घेण्यात आली. त्यावेळी उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने, तहसीलदार दिपक धिवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, मुख्याधिकारी करुणा डहाळे , बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, वैद्यकीय अधिकारी कीर्ती फलटणकर , रेल्वे हॉस्पिटल वैद्यकीय अधिकारी मिश्रा, जळगाव वैद्यकीय अधिकारी सुनील महाजन उपस्थित होते.कमेटीच्या मिटिंगमध्ये घेण्यात आलेले निर्णयानुसार कोणीही व्यक्तीला घराबाहेर निघता येणार नसून सकाळीसाडेसात वाजेच्या सुमारास समता नगर भागातील रहिवाशांचे घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीचे फॉर्म भरले जाणार आहे. सर्दी, खोकला यासारखे लक्षण आढळल्यास घटनास्थळी डाक्टर बोलावून त्यांचा उपचार केला जाणार आहे. तसेच कोरोनाचे लक्षण आढळल्यास सिव्हिल हॉस्पिटल मध्ये रवाना करण्यात येणार आहे. प्रशासन रात्रीपासून कामास लागले आहे. सील करण्यात आलेला परिसरात फवारणी व विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. करण्यात येणार आहे. तसेच परिसरातील नागरिकांना जीवनावश्यक सेवा नगरपालिका प्रशासन पुरविण्याचा प्रयत्न करणार आहे.