शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जळगावात वाळू ठेकेदार व चोरट्यांमध्ये धुमश्चक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 12:13 IST

वाळू उपशावरून वाद

ठळक मुद्देकानळद्यानजीक जेसीबीच्या काचा फोडल्यावाळू ‘तापतेय’

जळगाव : वाळूचा उपसा करण्यावरून कानळदा-दोनगाव दरम्यान असलेल्या नदीपात्रात वाळू ठेकेदार व चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये जोरदार वाद होऊन ठेकेदाराच्या जेसीबीच्या काचा फोडण्यात आल्या. हा प्रकार गुरुवारी दुपारी घडला. या ठिकाणी महसूल विभागाचे पथक तेथे पोहचले त्या वेळी तेथे काहीच आढळले नाही.अवैध वाळू उपशास आळा बसविण्यासाठी शहर व परिसरात प्रयत्न केले जात आहे. यामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाईदेखील केली जात आहे. असे असले तरी वाळू वाहतूकदारांकडून वाळूची चोरी सुरूच असल्याचे प्रकार समोर येत आहे.अशाच प्रकारे गुरुवारी दुपारी वाळू उपशावरून वाळू ठेकेदार व वाळूची चोरी करणाºयांमध्ये कानळदा शिवारात वाद झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दोनगाव वाळू गटाचा लिलाव झाला असून विलास यशवंते यांनी हा ठेका घेतलेला असल्याचे सांगण्यात आले.गुरुवारी दुपारी या ठिकाणी वाळूचा उपसा सुरू असताना तेथे गावातील १० ते १५ तरुण पोहचले. त्यांनी वाळू उपशास मज्जाव केला व हा प्रकार महसूल विभागाला कळविला. मात्र वाळू ठेकेदार व अवैध वाळू उपसा करणाºयांमध्ये हा वाद झाल्याचे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले. वाळू ठेकेदाराच्या जेसीबीच्या काचा या वेळी फोडण्यात आल्या. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर महसूलचे पथक तेथे पोहचले असता तेथे काहीही आढळून आले नाही. मात्र त्या ठिकाणी काचेचे अवशेष आढळून आल्याची माहिती महसूल सूत्रांकडून मिळाली.वाळू ‘तापतेय’कानळदा शिवार व परिसरातील वाळू गटातून ठेकेदारामार्फत वाळूचा उपसा होत असला तरी चोरीच्या वाळूचीही मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. त्यामुळे कानळदा शिवारातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. त्याविरोधात नागरिक संतप्त असून गुरुवारी गावातील काही तरूण नदीपात्रात वाळूची वाहतूक रोखण्यासाठी पोहचले.

टॅग्स :sandवाळूJalgaonजळगाव