शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

जळगावात अनुदान थकल्याने 250 शाळांमधील आरटीई प्रवेश वांध्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 1:14 PM

प्रवेश प्रक्रियेवर बहिष्काराचा इशारा

ठळक मुद्दे 5 कोटींचे अनुदान मिळालेच नाहीलाखांचे अनुदान

अजय पाटील / ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 23- आर्थिक दुर्बल घटकातील विद्याथ्र्याना आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रियेला बुधवारपासून सुरवात होणार आहे. मात्र आरटीई अंतर्गत प्रवेश देणा:या जिलतील 250 हून अधिक शाळांना गेल्या तीन वर्षापासूनचे शासनाचे अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे विद्याथ्र्याना मोफत प्रवेश कसे द्यावे याबाबत संस्थाध्यक्ष आक्रमक झाले आहेत. शासनाकडून 2012 या वर्षापासून आर्थिक दुर्बल घटकातील विद्याथ्र्याना शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी  आरटीई अंतर्गत शाळांमध्ये या विद्याथ्र्याना 25 टक्के जागा देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी फेब्रुवारी महिन्यापासून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असते. तसेच ज्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्याथ्र्याना शाळांमध्ये प्रवेश देतात, त्या शाळांना शासनाकडून विशेष अनुदान दिले जाते. मात्र जिलतील 250 शाळांना 2015-16, 16-17 व 2017-18 या वर्षाचे 5 कोटीहून अधिक रुपयांचे अनुदान प्राप्त झालेले नाही. त्यामुळे संस्थाचालकांना आपल्या निधीतून या विद्याथ्र्याचा खर्च करावा लागत आहे. 10 महिन्यांचे दिले जाते अनुदान25 टक्के प्रवेश देण्या:या शाळांना त्या शाळेची फी किती त्यावरुन अनुदान दिले जाते. तसेच शाळांना पूर्ण  12 महिन्यांचे अनुदान न देता 10 महिन्यांचेच अनुदान दिले जाते. त्यात तीन ते चार वर्षापासून अनुदान थकले असल्याने या वर्षी विद्याथ्र्याना प्रवेश का द्यावा ? असा प्रश्न संस्थाध्यक्षांकडून विचारला जात आहे. प्रवेशदेणा:याप्रत्येक शाळेचे 4 ते 5 लाख रुपये थकले असून, अद्याप शिक्षण विभागाकडे सन 2017-18 या शैक्षणिक वर्षातील अनुदानाच्या रक्कमेची आकडेवारी प्राप्त न झाल्यामुळे थकीत अनुदानात वाढ होवू शकते. यंदा अनुदान प्राप्त न झाल्यास 25 टक्के प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील संस्थाध्यक्षांनी दिला आहे.लाखांचे अनुदान2015 व 16 या शैक्षणिक वर्षातील 143 पैकी 69 शाळांनी आपले प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठविले होते. त्यापैकी 53 शाळांना 40 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले होते. तर 15 शाळांचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे धुळखात पडले आहेत. शिक्षणविभागाकडून 2015 ते 2017 या वर्षाची माहिती मिळाली असून, जिलतील 50 हून शाळांचे अनुदान सन 2012 पासून थकीत असल्याची धक्कादायक माहिती शिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. संस्थाध्यक्षांकडून अनेकदा शिक्षणविभागाकडे चौकशी केल्यावर देखील शासनाकडून अनुदान मिळाले नसल्याचे कारण शिक्षणविभागाकडून दिले जात आहे.