शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

जळगावात चार चाकीने कट मारल्याने प्रवाशांसह रिक्षा कोसळली पुलाखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 21:28 IST

पाळधी येथून जळगाव शहरात येत असलेल्या रिक्षाला मागून येणाऱ्या चारचाकीने कट मारल्याने प्रवाशांसह रिक्षा पुलाखाली कोसळली. या अपघातात रिक्षा चालकासह पाच जण जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देशिव कॉलनीजवळील घटनापाच प्रवाशी जखमीनशीब बलवत्तर म्हणून वाचला जीव

जळगाव : पाळधी येथून जळगाव शहरात येत असलेल्या रिक्षाला मागून येणाऱ्या चारचाकीने कट मारल्याने प्रवाशांसह रिक्षा पुलाखाली कोसळली. या अपघातात रिक्षा चालकासह पाच जण जखमी झाले आहेत. रिक्षाचा चक्काचूर झाला असून नशिब बलवत्तर म्हणून रिक्षातील प्रवाशी बालंबाल बचावले आहेत. हा अपघात सोमवारी सकाळी अकरा वाजता शिव कॉलनी पुलाजवळ झाला.जखमी झालेल्यांमध्ये कल्पनाबाई हरचंद भोई, कमलाबाई शांताराम पाटील, सरला लक्ष्मण खैरनार, संगीता मच्छींद्र पाटील (सर्व रा.पाळधी, ता.धरणगाव) व रिक्षा चालक दीपक सुनील पाटील ( रा.फुलपाट,ता.धरणगाव) यांचा समावेश आहे. चालकाला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे. या सर्व प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा