शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

पाळधी शिवारात विजेच्या खांबांनी केला ‘रास्तारोको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 5:00 PM

पाळधी, ता. जामनेर : सुमारे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यात पाळधी शिवारात उन्मळून पडलेले विजेचे खांब अजूनही तशाच अवस्थेत ...

पाळधी, ता. जामनेर : सुमारे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यात पाळधी शिवारात उन्मळून पडलेले विजेचे खांब अजूनही तशाच अवस्थेत आहे. हे खांब पुन्हा उभारण्याचे सोडून केवळ वीज पुरवठा खंडीत करुन संबंधित अधिकारी मोकळे झाले आहेत. यामुळे मात्र शेतात ये- जा करण्यास अडसर निर्माण झाला असल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.याबाबत वृत्त असे की, पहूर सबस्टेशन वरून तीन वर्षांपूर्वी पिंपळगाव गोलाईत येथील सबस्टेशनला पाळधी मार्गे नवीन विजेचे खांब टाकून वीज पुरवठा करण्यात आला. परंतु मागील तीन वर्षात चार वेळेस या वीज पुरवठयाचे खांब पडले तसेच मागील वर्षी या विजेच्या तारा सुद्धा चोरी गेल्याची घटना घडली होती.आता पुन्हा मागील दोन महिन्यांपासून काही खांब शेतकºयाच्या शेतात व शेत रस्त्यावर पडलेले असल्याने शेतकºयांना शेतात जाण्यासाठी तसेच खताने भरलेली बैलगाडी नेताना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागत आहे.रस्ता काढतानाकरावी लागते कसरतबºयाच दिवसांपासून हे खांब पडल्याने तारा लोंबकळत आहेत व काही शेतकरी आपले बैल बाधण्यासाठी या तारांचा वापर करत आहेत. दुचाकी धारकांना सुद्धा ताराखालून गाडी काढावी लागत आहे.सुमारे ४० खांब पडलेपाळधी शिवार ते पिंपळगाव गोलाईत दरम्यान सहा किमी अंतरात जवळपास ४० ते ४५ खांब उन्मळून पडलेले आहेत.पहुर, पाळधी , सोनाळे, व पिंपळगाव या गावच्या शेतकºयांना दरवर्षी हे खांब पडण्याचा त्रास सहन करावा लागत आहे.दरवर्षी पडतात खांबआतापर्यंत प्रत्येक वर्षी तीन- चार वेळेस हे खांब पडलेले आहेत व उभेही केलेले आहेत. परंतु खांब उभे करून सुद्धा पुन्हा पुढील वर्षी ते पहिल्याच वादळात पडतात यावरून वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार लक्षात येतो. अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे खांब सुस्थितीत आहेत, येथेच असे का होते हे गोडंबंगाल असल्याचे बोलले जात आहे. तरी वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन शेतकºयांना होणारा अडथळा व त्रास कायमस्वरूपी दूर करावा अशी मागणी होत आहे.