शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

साकडे पंढरीत... पाऊस चाळीसगावात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 4:55 PM

चाळीसगावहून अलंकापुरी पंढरपुरात दाखल झालेल्या २२०० भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने पांडुरंगाला पावसाचे साकडे घातले अन् पावसाने चाळीसगाव परिसरावर गेल्या तीन दिवसांपासून भीज पावसाची छत्र धरली आहे.

ठळक मुद्दे२२०० भाविक वारीहून परतलेआबालवृद्धांसह तरुणांचाही सहभाग

चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगावहून अलंकापुरी पंढरपुरात दाखल झालेल्या २२०० भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने पांडुरंगाला पावसाचे साकडे घातले अन् पावसाने चाळीसगाव परिसरावर गेल्या तीन दिवसांपासून भीज पावसाची छत्र धरली आहे. पांडुरंगाने आमची करुणा ऐकली. अशा आनंदी प्रतिक्रिया या भाविकांनी मंगळवारी पहाटे चाळीसगावी आल्यानंतर व्यक्त केल्या.समाधानकारक पाऊस होत असल्याने बळीराजा सुखावला आहे. या सर्व २२०० भाविकांनी सोमवारी सकाळी हरिनामाच्या गजरात लक्झरी बसेस आणि चारचाकी गाड्यांमधून पंढरपूरकडे कुच केली होती. युवा उद्योजक मंगेश चव्हाण यांनी स्वखर्चातून ‘चला भेटूया विठुरायाला’ वारीचे आयोजन केले होते.दरम्यान, मंगळवारी पंढरपूरहून परतलेल्या भाविकांनी आपल्या आप्तांना प्रेमालिंगन देऊन वारीची सांगता केली.रविवारी २२०० भाविकांना ओळखपत्रे देण्यात आली. यात आबालवृद्धांसह तरुणांचाही सहभाग होता. सकाळी सीताराम पहेलवान यांच्या मळ्यात हरिनामाचा गजर करीत भाविकांनी शोभायात्रा काढली. भक्तीगीत गायनाचा कार्यक्रमानंतर हे सर्व भाविक पंढरपूरकडे रवाना झाले. वाटेत त्यांच्या मुक्कामासह जेवण व नाश्त्याचीही व्यवस्था करण्यात आली होती.सोमवारी विठूरायाचे दर्शन झाल्यानंतर भाविकांनी परतीच्या वाटेवर प्रस्थान केले. मंगळवारी पहाटे सिग्नल चौकात भाविकांचे आगमन झाल्यानंतर ‘ज्ञानोबा - तुकाराम’ अशा जयघोष करण्यात आला. मंगेश चव्हाण यांनी सहपत्नीक भाविकांचे स्वागत केले.