शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
4
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
5
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
6
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
7
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
8
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
9
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
10
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
11
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
12
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
13
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
14
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
15
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
16
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
17
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
18
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
19
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
20
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण

पावसाची दमदार ‘बॅटींग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 12:41 PM

हवेत गारवा, चाळीस मिनिटे आनंदवर्षा

जळगाव : शहर आणि परिसरात रात्री मुसळधार पाऊस पडला. अनेक दिवस प्रतिक्षेत असलेल्या शेतकरीराजाला पावसाने आपल्या ‘एन्ट्री’ने खूष करून टाकले आहे. चाळीस मिनिटे पडलेल्या या पावसाने हवेत गारवाही निर्माण झाला होता.जळगाव शहर आणि परिसरात गेले आठ दिवस पाऊस नसल्याने शेतकरीवर्ग चिंतेत पडला होता. त्याचबरोबर हवेत उष्माही निर्माण झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच नागरिकही पावसाच्या प्रतिक्षेत होते. या साऱ्यांनाच पावसाने दमदार पुनरागमन करत गारवा दिला.यापूर्वी पावसाने चक्रीवादळाच्या वेळी हजेरी लावली होती. त्यानंतर आठ दिवसांपूर्वीही जोरदार पाऊस बरसला होता. त्यानंतर पावसाने सातत्याने पाठ फिरवली. पाऊस नसल्याने अनेक पिके संकटात आली होती. जिल्ह्यातील ८८ टक्के कामे पूर्ण झाली असली तरी पाऊस नसल्याने कदाचित दुबार पेरणीचे संकट तर ओढवणार नाही ना, अशी भीती शेतकºयांमध्ये व्यक्त होत होती. दि. २ जुलैपासून पाऊस बरसेल, हा हवामान खात्याचा अंदाजही पावसाने खोटा ठरवला होता. मात्र, शनिवारी आलेल्या पावसाने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.शनिवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास पावसाने सुरुवात केली. रिमझिम बरसणाºया पावसाने काहीवेळातच मुसळधार रुप धारण केले. जवळपास चाळीस मिनिटे हा पाऊस बरसत होता. पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते.वीजपुरवठा खंडितपावसामुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुल परिसर, रायसोनीनगर, जिल्हा पेठ, दिक्षित वाडी, जयकिसनवाडी, पिंप्राळा, महाबळ, गणेश कॉलनी यासह शहरातील वीजपुरवठा तासभर खंडित झाला होता.

टॅग्स :Jalgaonजळगाव