शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
4
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
5
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
6
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
7
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
8
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
9
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
10
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
11
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
12
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
13
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
14
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
15
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
16
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
17
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
18
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
19
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

जमिनीतील ओलाव्यामुळे रब्बीचा हंगाम लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 11:11 PM

जोरदार पावसामुळे खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

जळगाव : यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्याचा परिणाम आता रब्बीच्या हंगामावर देखील होत आहे. रब्बीसाठी शेत तयार करताना जमिनीत मोठ्या प्रमाणात ओलावा असल्याने रब्बीच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत.यंदाच्या विक्रमी पाऊस व त्यानंतर झालेल्या अवकाळीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापसासह, मक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच पावसामुळे शेत देखील वाहून निघाले होते. दरम्यान, आता रब्बीसाठी शेत तयार करताना जमिनीतील ओलाव्यामुळे वखरणी, रोटर, नांगरणी देखील करता येत नाही. त्यामुळे जळगाव तालुक्यातील अनेक भागांमध्ये रब्बीची पेरणी देखील झालेली नाही. ज्या शेतकऱ्यांनी उडीद, मूगाची लागवड केली होती. अशा शेतकऱ्यांनी रब्बीची लागवड केली आहे. जिल्हा कृषी विभागाकडून यंदा रब्बीच्या उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. उत्पादनात जरी वाढ होणार असली तरी रब्बीचा हंगाम मार्चच्या पहिल्या आठवड्यात येतो तो हंगाम मार्च च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लांबण्याचीही शक्यता आहे. तसेच रब्बीसाठी जोरदार थंडीचीही प्रतीक्षा शेतकºयांना आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव