शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

धरणगाव येथे पंचकल्याणक महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 21:17 IST

चांगले पीक यावे म्हणून शेतकरी शेतात बिजारोपण करण्यापूर्वी शेतीची मशागत करुन भूूमीवर संस्कार करतो. त्याचप्रमाणे नवा जीव जन्माला घालण्यापूर्वी गर्भावर संस्कार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुनींश्री अक्षयसागरजी जी महाराज यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देगर्भसंस्कारांनी अंतिम निर्वाण सुकर होते : मुनिश्री अक्षयसागरजी महाराजपंचकल्याणक महोत्सवात गर्भकल्याणक पूर्वार्ध महोत्सवभाविकांची मोठी उपस्थिती

धरणगाव, जि.जळगाव : चांगले पीक यावे म्हणून शेतकरी शेतात बिजारोपण करण्यापूर्वी शेतीची मशागत करुन भूूमीवर संस्कार करतो. त्याचप्रमाणे नवा जीव जन्माला घालण्यापूर्वी गर्भावर संस्कार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुनींश्री अक्षयसागरजी जी महाराज यांनी व्यक्त केले. श्री १००८ आदिनाथ दिगंबर पंचकल्याणक महोत्सवाच्या गर्भकल्याणक पूर्वार्धात ते बोलत होते. गर्भसंस्कार चांगले असतील तर अंतीम निर्वाण सुकर होते, असे ते म्हणाले.संस्कार म्हणजे परीशोधन आहे. ज्याप्रमाणे एखाद्या पात्राचा उपयोग करण्यापूर्वी त्यास विसळणे, स्वच्छ करणे आवश्यक असते, तसेच जीव जन्माला येण्यापूर्वी गर्भसंस्कार आवश्यक असतात, असे ते म्हणाले. यापूर्वी मुनींश्री समताभूषणजी महाराज यांनी प्रबोधन केले. जीवनातील पुण्यकमार्चे महत्त्व विशद केले. आधुनिकतेच्या मागे लागल्याने नव्या पिढीत भक्ती आणि श्रध्देला ओहटी लागली आहे, असे म्हणत त्यांनी चिंता व्यक्त केली. पुण्यधर्मफल जास्त असेल तर महातीर्थकरांचीही प्राप्ती होते. आवश्यकतेपेक्षा जास्त धनाची प्राप्ती करु नका, कारण ते पापकर्म केल्याशिवाय येत नाही, जे व्यक्तीच्या पतनाला कारणीभूत ठरते, असा इशारा त्यांनी उपस्थितांना दिला.मंगळवारी प्रात:काळी नित्यपूजा, अभिषेक व शांतीधारा, इंद्रप्रतिष्ठा सकलीकरण झाले. त्यानंतर मुनींश्रींचे प्रवचन होऊन इंद्रप्रतिष्ठा, याग मंडळ विधान, मंगल कलशाची स्थापना करण्यात आली.दुपारच्या सत्रात जशी करणी तसे फळ ही नाटिका सादर करण्यात आली. गर्भसंस्कारावर मुनींश्रींचे प्रवचन झाले. सायंकाळी संगीतमय आरती, शास्त्र प्रवचन होऊन रात्री सौधर्म इंद्र सभा, तत्व चर्चा, इंद्रासन कंपायमान, अयोध्येची रचना, अष्टकुमारीद्वारा मातेची सेवा, सोळा स्वप्नदर्शन, गर्भकल्याणक आंतरिक क्रिया आदी कार्यक्रम झाले. सूत्रसंचालन मोहन जैन यांनी केले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमDharangaonधरणगाव