चाळीसगाव : केंद्र सरकारच्या कार्यकाळाला रविवारी सात वर्षे पूर्ण झाल्याच्या प्रीत्यर्थ सेवा सप्ताह राबविण्यात येत असून शहरातील स्वच्छतेसाठी ... ...
घरातला कचरा नदी पात्रात अमळनेर नगर परिषदेने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत कचरा गोळा करणाऱ्या गाड्या गल्लीत येत असतानादेखील काही लोक ... ...
वृक्ष लागवड करणे, ही काळाची गरज असल्याने नारायणवाडी भागातील सागर गणेश मित्रमंडळातर्फे गेल्या पाच वर्षांपूर्वी वृक्ष लागवड मोहीम राबविली ... ...
शहरातून जाणारा कोल्हे नाला ग्रीन पार्क काॅलनी भाग, आदर्श कन्या शाळा भाग, न्यायालयाच्या इमारतीमागून मेनरोड बाजारपेठ भागातून स्मशानभूमी, ... ...
भुसावळ : सध्या कोरोना काळात लॉकडाऊनमुळे अनेक लोक अडचणीत आले आहेत. अशा गरजू महिलांना किराणा साहित्य वाटपाचे काम नुकतेच ... ...
डॉ. हेमंत बाहेती यांनी सध्या परिस्थितीमध्ये खरीप हंगामाचे नियोजन करण्यासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी करणे व बीज प्रक्रिया ... ...
एकीकडे सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले आणि दुसरीकडे शासन आणि अधिकारी यांच्या केवळ वेळकाढूपणामुळे तारादूत सारखे महत्त्वपूर्ण प्रकल्प ... ...
कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर एप्रिल २०२१ मध्ये कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याअंतर्गत राज्यातील ... ...
नांदेड, ता. धरणगाव : नारणे येथील वाळूचा ठेका सुरू असताना अमळनेर तालुक्यातील धावडे शिवारात वाळूचा साठा करून ठेवण्यात आला ... ...
प्रयत्नांना यश : सक्रीय रुग्ण संख्या निम्म्यावर जळगाव : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११ हजार ८१३ वरुन ५ ... ...