भरधाव चारचाकीचे टायर फुटून झालेल्या अपघातात भुसावळचे तिघे जण जागीच ठार झाले़ ठार झालेल्यांमध्ये १२ वर्षीय बालिका व पाच वर्षीय चिमुरड्यासह चालकाचा समावेश आहे़ ...
सध्या महाराष्ट्रात खालच्या स्तराचे राजकारण सुरु आहे. कोण जिंकणार हे गृहित धरून काँग्रेस, मनसे किंवा राष्ट्रवादीमधील लोकांना भाजपामध्ये पक्षप्रवेश दिला जात आहे. ...