उत्तर महाराष्ट विद्यापीठाकडून मार्च ते मे महिन्यात विविध विद्याशाखाच्या घेण्यात आलेल्या ७८३ परीक्षांपैकी ५८० परीक्षांचे निकाल ३० तर २०३ परीक्षांचे निकाल ४५ दिवसाच्या आत जाहीर करणारे उमवि हे राज्यातील अग्रेसर विद्यापीठ ठरले आहे. मुंबई विद्यापीठाचे न ...
जिल्हा परिषदेकडून गेल्या दोन वर्षांपासून शिक्षक पुरस्कार देण्यात येतात. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील १५ शिक्षकांना हे पुरस्कार देण्यात येतात, मात्र यंदा १५ शिक्षक पुरस्कारांसाठी जिल्ह्यातून केवळ १८ प्रस्ताव आले आहेत. पुरस्कारांसाठी शिक्षकांना एक महिन ...