जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर झालेला ४० कोटींतुन चार महिने उलटूनही कोणतेही काम न झाल्याने हा निधी खर्च न झाल्यास परत जाण्याची भिती असल्याचे ‘लोकमत’ ने १३ सप्टेंबर रोजीच्या अंकात प्रसिध्द केले. त्यावर बुधवारी जि.प.सदस्यांनी जि.प.अध्यक् ...
महाराष्टÑ सार्वजनिक विद्यापीठ कायद्याने कुलगुरुंना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्या विशेषाधिकाराचा वापर करून कुलगुरुंनी उमवि संलग्नित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिकणाºया जून्या व नव्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना २०१७-१८ या शैक्षणिक वर् ...