गणपती मूर्तीचे विसर्जन करीत असताना धरणाच्या पाण्यात बुडून दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाचला घडली. जीवन (सागर) संतोष धनगर (वय १८) व योगेश पुना धनगर (वय १९) अशी मयत मुलांची नावे आहेत. ...
चाळीसगाव नगर पालिकेतर्फे यंदा प्रथमच पर्यावरणस्नेही गणेश विसर्जन हे अभियान राबविले जात आहे. शहरात मंगळवारी अनंत चतुर्थीच्या निमित्ताने अभियानाला सुरुवात झाली. ...
समाजाच्या जडणघडणीसाठी साहित्याची असलेली भूमिका आणि तसे साहित्य लिहिणारे लेखक हे समाजाचे वैभव. महाराष्ट्रातील मराठी साहित्याचा असलेला हा समृद्ध वारसा जपत या वैभवात भर घालणारे लेखक , कवींचा उचित सन्मान व्हावा यासाठी जळगाव येथील भवरलाल अॅण्ड कांताबाई जै ...