भुसावळ,दि.४ : महाजनकोच्या दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्राला सध्या कमी कोळसा मिळत आहे. कोळसा टंचाईमुळे हा परिणाम झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, दीपनगर वीज निर्मिती केंद्राला सध्या रोज सहा रेक कोळशाची गरज असता चार रेक कोळसा मिळत आहे. ...
अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील शेतकºयाने आपल्या शेतातील उत्पन्नाला मिळणारा हमीभाव आणि त्याला आलेला खर्च याचा हिशोब सादर करीत तहसीलदारांकडून वजा उत्पन्नाचा दाखला मिळविला आहे. या माध्यमातून शेती परवडत नसल्याचे सिद्ध होऊ पाहत आहे. ...
एकीकडे राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यासाठी शासनाचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत तर दुसरीकडे जळगाव जिल्हा परिषदेच्या २३२ शाळांमधील ६९५ वर्गखोल्या शेवटच्या घटका मोजत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे़. ...
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये नामवंत वकील तथा लेखक अॅड.सुशील अत्रे गेल्या पाच महिन्यांपासून ‘प्रसंग असता लिहिले’ या सदरात लिहीत होते. आज त्यांच्या लेखमालेचा शेवटचा भाग. ...
वाळू उपसा करण्यास प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. मात्र तालुक्यातील गिरणा नदीपात्रातून रात्रीच्या वेळी बेसुमार वाळू उपसा सुरु असल्याचे ‘लोकमत’ च्या चमुने गिरणा नदीपात्रातील काही स्थळांची पाहणी केली असता दिसून आले. ...
जिल्ह्यातील केळी फळ पीक विमाअंतर्र्गत नुकसान भरपाईस पात्र ठरलेल्या शेतकºयांना नुकसान भरपाईची रक्कम सात दिवसाच्या आत देण्याचा सूचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी संबधित विमा कंपनीला दिल्या आहेत. ...
उत्तर महाराष्ट विद्यापीठ अधिसभेच्या पदवीधर मतदार संघातील २०१५ मध्ये नोंदणी करण्यात आलेल्या मतदारांची नावे कायम ठेवण्याचा निर्णय औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा मार्ग आता म ...
पिंपळी (ता.अमळनेर) ग्रामपंचायतीकडून मुलभूत सुविधा पुरविल्या जात नसल्याच्या निषेधार्थ ग्रा.पं.च्या उत्तरकार्याचा कार्यक्रम महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी आयोजित केला होता. या दरम्यान सरपंच व त्यांच्या २३ समर्थकांनी मारहाण केल्याची फिर्याद ग्रा.पं.सदस ...