वाकोद, ता.जामनेर येथील कैलास बाबुराव पांढरे (वय ३४) या तरुणाचा सोमवारी दुपारी १ वाजता जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. कैलास याने ४ फेब्रुवारी रोजी विष प्राशन केले होते. ...
‘मैत्रेय’ने जिल्ह्यातील २ हजार ५५१ गुंतवणूकदारांची ५ कोटी ७६ लाख ६४ हजार ६०० रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. मैत्रेयची स्थापना विरार येथे झालेली असली तरी त्याची प्रत्यक्ष गुंतवणुकीची सुरुवात जळगाव जिल्ह्यातूनच झाल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या ...
यंदा लांबलेल्या पावसामुळे खरीप पिकांवर आलेल्या संकटातून बळीराजा सावरत असताना, रविवारी अवकाळी पाऊस व गारपिटीने मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात रबी पिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. गारांचा तडाखा आणि वीज कोसळून राज्यात सात जणांचा बळी गेला. गारपिटीमु ...
जिल्ह्यातील अनेक भागांत रविवारी गारपीट होऊ मोठे नुकसान झाले़ अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा पिकांसह केळीलादेखील फटका बसला. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाने दिले आहेत. ...
अमळनेरमध्ये कृत्रीम अंडे विक्री होत असल्याची तक्रार आमदार शिरीष चौधरी यांनी केल्यानंतर औषध व अन्न प्रशासनाच्या अधिकाºयांनी एका विक्रेत्याकडे छापा टाकून नमुने ताब्यात घेतले आहेत. ...