दागिने घडविण्यासाठी तीन सराफांनी कारागिराकडे दिलेले १२ लाख रुपये किमतीचे ७०० ग्रॅम सोने घेऊन हा कारागिर पसार झाला आहे. या घटनेला एक आठवडा पुर्ण झाला आहे. ...
रमाई आवास योजनेतंर्गत जिल्ह्यात मंजूर असलेल्या ९ हजार ५३८ घरकुलांपैकी ७ हजार २४० घरकुले पूर्ण झाली आहे. यासाठी ५३ कोटी ३५ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यातील विविध यंत्रणामार्फत खर्च करण्यात आला आहे. ...
शेतकर्यांचे गळ्यात गट नंबर, नुकसानग्रस्त पिकांची माहिती लिहिलेली आरोपीसारखी पाटी टांगून पंचनामा करणार्या या सरकारसारखे शेतकर्यांना चोर समजणारे सरकार जगाच्या पाठीवर कुठेही नसून शेतकर्यांचा घोर अपमान करणार्या या सरकारविरुद्ध अपमानाचा बदला घेण्यासा ...