शेतकर्यांचे गळ्यात गट नंबर, नुकसानग्रस्त पिकांची माहिती लिहिलेली आरोपीसारखी पाटी टांगून पंचनामा करणार्या या सरकारसारखे शेतकर्यांना चोर समजणारे सरकार जगाच्या पाठीवर कुठेही नसून शेतकर्यांचा घोर अपमान करणार्या या सरकारविरुद्ध अपमानाचा बदला घेण्यासा ...
जाहिरात ही फक्त शाम्पू आणि साबणाची केली जाते. परंतु सध्याचे सरकार स्वत:चीच जास्त जाहिरात करत आहे. या फसव्या जाहिराती सातत्याने कराव्या लागतात हेच सरकारचे दुर्देव आहे. अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी अमळनेरच्या जाहीर सभेत केली. ...