मक्का मदीना येथे हजयात्रेला गेलेल्या राबीयाबी तुराब खान (रा.रामनगर,शिरसोली नाका, जळगाव) यांच्या बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना बुधवारी दुपारी चार वाजता उघडकीस आली. ही घरफोडी भरदिवसा झाल्याचा संशय आहे. ...
भुसावळ येथे मित्राच्या वाढदिवसाला गेलेल्या नेहल श्रीराम गायधनी (वय २२ रा.अमरावती, ह.मु.विद्युत कॉलनी, जळगाव) हा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला परत येत असताना भरधाव टॅँकरने चिरडल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडे सहा वाजता महामार् ...
शेतक-यांना कर्जमाफी नाही, बोंडअळीची भरपाई नाही, उद्योग क्षेत्रात आम्ही पिछाडीवर पडलो, कुपोषणामुळे बालमृत्यूचे वाढले आहते. एकेकाळी नंबर वन असलेले महाराष्ट्र राज्य आज सर्वच बाबतीत अडचणीत आले असल्याची अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या तथा खासदार ...
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे मंत्री होण्यापूर्वी शेतकरी व सामान्यांच्या प्रश्नी खूप बोलायचे. मात्र त्यांचा आवाजच आता बंद झाला आहे अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रपरिषदेत केली. ...
मी शेतकरी असल्याचा दावा करणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी जशी गाय घेऊन जाणार आहे, तसे मी शिवसेनेकडेही एका गाढव घेऊन जाणार आहे. हे दाखवायला की गाढव कशी लाथ मारतो. म्हणजे शिवसेना केवळ घोषणा न करता सत्तेला लाथ कशी मारावी लागते हे शिकेल ...