प्रेम हे आंधळ असतं याचा प्रत्यय जळगाव तालुक्यातील एका गावात आला. ज्या शेतमालकाकडे रोंजदारीने काम करायचा, त्याच मालकाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला पळवून नेत विवाह करुन हे प्रेमीयुगुल गुरुवारी थेट जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दाखल झाले. या प्रे ...