उन्हाळा लागताच बाजारात उन्हाळी फळांची आवक वाढली आहे. सध्या टरबूज, द्राक्ष, खरबूज, संत्री यांना जास्त मागणी आहे. दररोज तीन चे चार क्विंटल टरबूजची विक्री होत असून त्या खालोखाल द्राक्षांना मागणी आहे. ...
ज्या खेड्यांचा विकास आराखडा शासनाने मंजूर केला आहे, अशा गावांना त्या ठिकाणच्या दारू दुकानांचे परवाने नूतनीकरण करण्याचा निर्णय न्यायालयाच्या आदेशाने राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांनी घेतला आहे. ...
आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ८ - इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) जळगाव शाखेच्या सचिवपदाची डॉ.विलास भोळे यांनी तर अध्यक्षपदाची डॉ.किरण मुठे यांनी व उपाध्यक्ष पदाची डॉ.प्रदिप जोशी यांनी पदग्रहण सोहळ््यात सूत्रे स्वीकारली. या सोहळ््याच्या अध्यक्षस्थानी म ...