जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून, दुपारी २ ते ४ वाजेच्या सुमारास तापमानाचे प्रमाण सर्वाधिक असल्याने या काळात नागरिकांनी घरातून बाहेर निघणे टाळावे असे आवाहन भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. ...
परवानगी नसताना रामानंद घाटातून जाणा-या चार अवजड वाहनांवर रामानंद नगर पोलिसांनी रविवारी कारवाई केली. त्यात एक डंपर व तीन ट्रॅक्टरचा समावेश आहे. अवजड वाहन बंदी कायदा कलमान्वये या वाहनांवर कारवाई करुन ती जप्त करण्यात आली. दरम्यान, या वाहनमालकांना न्याया ...
रात्री प्रचंड उकाडा होत असल्याने हवा येण्यासाठी दरवाजा उघडा ठेऊन झोपणे गजानन भिका लोहार (वय ४३, रा.हुडको, शिवाजी नगर, जळगाव) यांना चांगलेच महागात पडले आहे. दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्यांनी १५ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल व ३ हजार रुपये ठेवल ...