रुंधाटी येथून नाशिक येथे कलिंगड (डांगर) घेऊन जात असतांना येथून जवळच असलेल्या दापोरी येथील विवाहित तरुणाचा चा अपघात होऊन जागीच ठार झाल्याची घटना ९ रोजी रात्री मालेगाव जवळील टेहरा गावा जवळ घडली. ...
तितूर नदी वरील तब्बल दोन कोटी रुपये खर्चाची बहुप्रतिक्षीत राष्ट्रीय पेय जल योजनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. या योजनेच्या विहिरीस चांगले पाणी लागल्याने कजगाव चा पाणी प्रश्न कायमचा मार्गी लागेल बरोबरच फिल्टर केलेलं पाणी मिळणार असल्याने या मुळे कजगावक ...
आशिया महामार्ग क्रमांक ४६ वर जळगाव कडून भुसावळ कडे जाणाऱ्या विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरला समोरून येणाºया भरधाव ट्रकने कट मारल्याने झालेल्या अपघातात ट्रॅक्टर पलटी झाले. ...
अमुक प्रकल्प वर्षभरात पूर्ण करू, सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश झाले आहेत, तो आला की लगेच काम सुरू करू, अशा आश्वासनांना सामान्य जनता कंटाळली आहे. आता प्रत्यक्ष कृती दाखवा, अशी त्यांची अपेक्षा आहे. ...
उन्हाळा लागताच बाजारात उन्हाळी फळांची आवक वाढली आहे. सध्या टरबूज, द्राक्ष, खरबूज, संत्री यांना जास्त मागणी आहे. दररोज तीन चे चार क्विंटल टरबूजची विक्री होत असून त्या खालोखाल द्राक्षांना मागणी आहे. ...