-हितेंद्र काळुंखेजिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत पारदर्शकता यावी, गैरप्रकारांना आळा बसावा या हेतूने शासनाने ही प्रक्रिया आॅनलाईन केली. यामुळे बदली प्रक्रिया सुरळीत पार पडेल अशी अपेक्षा असताना खूपच घोळ या प्रक्रियेत झाले असून याचा मनस् ...
मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या तीन महिला आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा शिरसोली येथील वंदना रवींद्र महाजन (वय ४०) यांच्या नातेवाईकांनी घेतल्याने जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी दुपारी गोंधळ घातला. ...
खंडेराव नगरात शुक्रवारी रात्री दहा वाजता लहान मुलांच्या किरकोळ भांडणाच्या कारणावरुन वाद झाला़ यामुळे दोन गट समोरासमोर आल्याने जमावाकडून दगडफेक झाली. ...
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणात एसआयटीने पुण्यातील चिंचवड भागातून अमोल काळे उर्फ भाईसाहेब याला शनिवारी अटक केली. धर्माच्या नावाने कडवेपणा रुजविणाऱ्या सनात भारत संस्थेचे संस्थापक व मानसोपचार तज्ज्ञ डॉ.जयंत आठवले यांना अटक करावी अशी मागणी अंनि ...
मोबाईल दिला नाही म्हणून कांचननगर भागातील रितेश संजीवदास बैरागी (वय-१५) हा बालक रागाच्या भरात घराबाहेर निघून गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे़ ही घटना ३१ मे रोजी दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास घडली़ ...