आरटीईच्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या फेरीची मुदतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण निश्चित ३८१७ विद्यार्थ्यांपैकी जिल्ह्यातील २६१ शाळांमध्ये २५८९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे़ मात्र, अजुनही १२२८ जागा शाळांमध्ये रिक्तच आहेत़ त्यामुळे यंदा स ...
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसह काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूच्यानिषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला मंगळवारी जळगावात प्रतिसाद मिळाला. ...
आरक्षणाच्या विषयावर आंदोलकांना झुलवत ठेवत मुख्यमंत्री बुद्धीभेद करीत आहेत. त्यामुळे हजारो शेतकºयांच्या आत्महत्या आणि आता काकासाहेब शिंदे या मराठा तरूणाचा बळी घेणा-या मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती म ...
पीएच.डी. मध्ये अधिक सुसूत्रता येण्यासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सुधारीत मार्गदर्शक नियमावली तयार केली आहे. या मसुद्याला मंगळवार २४ रोजी झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ...
आपल्या विविध मागण्यासांठी मालवाहतूकदारांनी पुकारलेल्या संपाच्या पाचव्या दिवशीही वाहतूकदार संपावर ठाम आहे. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या मालाच्या आवकमध्ये घट होऊन ती ५० टक्क्यांवर आली आहे. ...