गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या दमदार पावसाचे आषाढ मासाच्या पहिल्याच दिवशी शनिवारी संध्याकाळी जोरदार आगमन झाल्याने बळीराजासह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. ...
शहरी आणि ग्रामीण भागात मोठी आर्थिक विषमता आहे. देशाची दोन तृतीयांश लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. त्यामुळे या ज्ञान युगात तंत्रज्ञान निर्मिती करताना केवळ शहरी भागाचा विचार करुन चालणार नाही, तर ग्रामीण भागाचा प्राधान्याने विचार करावा. विज्ञान आणि तंत् ...
अमळनेर येथे शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. धुळे रस्त्यावरील साई लॉजिंगवर धाड टाकून दोन महिलांना रंगेहाथ पकडण्यात आले. ...