यंदाचे वर्ष हे कविवर्य विंदा करंदीकरांचे जन्मशताब्दी वर्ष. त्यानिमित्त वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान निर्मित ‘स्वच्छंद’ हा कार्यक्रम जळगाव येथील व.वा.वाचनालयातर्फे शनिवार, दि.१८ आॅगस्ट रोजी वाचनालयाच्या रामनारायण अग्रवाल सभागृहात सायंकाळी ६ वा ...
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘शास्त्रीय वाद्यसंगीत आणि रजत पट’ या सदरात लेखिका डॉ.उषा शर्मा यांनी संतूर आणि बासरी वादक अनुक्रमे पंडित शिवप्रसाद शर्मा आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या सांगितलेल्या आठवणी... ...
जिल्हा परिषदेत भाजपाअंतर्गत वादामुळे गेल्या वर्षभरापासून नेहमीच कामांना खोडा बसत आला आहे. मात्र याचे खापर एकमेकांवर फोडण्याचा प्रकार सध्या जिल्हा परिषदेत सुरु आहे. ...
उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाला खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव आजपासून देण्यात आले अन् खान्देशवासीयांचे गेल्या २५ वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले. ...