नाल्याच्या पुलावरुन तोल गेल्याने हेमंत अरुण वाणी (वय ३५, रा.श्री लक्ष्मी नारायण नगर,मुळ रा.तरसोद) हा तरुण वाहून गेल्याची घटना गुरुवारी दुपारी ३.४५ वाजता अयोध्या नगरातील लक्ष्मी नारायण नगरात घडली. ...
चाळीसगाव, जि. जळगाव : प्रदीर्घ कालखंडानंतर बेलगंगा सह. साखर कारखाना परिसरात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले.गेल्या दहा वषार्पासून कारखान्याला कुलूप होते. सद्यस्थिती कारखाना ट्रायल सिझनसाठी सज्ज होत असून रोलसह गव्हाणी पूजनही झाले आहे. नु ...
भाजपकडून 15 ऑगस्टनिमित्त "प्रजासत्ताक दिन" साजरा करणार असल्याचे नमूद केले गेले. विशेष म्हणजे 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन असतो, हेही भाजपच्या स्थानिक नेत्यांना समजले नाही. ...
कृषी विभाग व कावेरी सिड्स यांच्या संयुक्त विद्ममाने कापूस पिकावरील गुलाबी व शेंदरी बोंड अळीच्या निवारण व नियंत्रणासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होण्यासाठी चित्ररथ तयार करण्यात आला आहे. ...
चिंचोली पिंप्री, ता. जामनेर येथे जि.प.च्या प्राथमिक शाळेला संतप्त ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन केल्यानंतर कुलूप ठोकले. येथील शाळेत पहिली ते चौथी पर्यंतच्या वर्गात ...