रावेर तालुक्यातील नेहते येथील ग्रामसेवकांची सातत्याने गैरहजेरी त्यात सदर ग्रामसेवक स्वातंत्र्य दिनालादेखील गैरहजर राहिल्याचा राग आल्याने सरपंचासह ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कुलूप ठोकल्याची घटना घडली. ...
तब्बल आठ वर्षापासून पाणी पुरवठा योजनेचे काम रखडले असून वारंवार पाठपुरावा करूनही काम पूर्ण केले जात नाही, काम त्वरित पूर्ण करण्यात यावे व या योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी या मागणीसाठी डोलारखेडा ग्रामस्थांनी मुक्ताईनगर कुºहा मार्गावर गुरूवारी एक ...
देशाचे चांगले व्यक्तिमत्त्व, वाकपटू व दिशादर्शक खरा नेता व माझे प्रेरणास्थान माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी गेल्याचे मोठे दु:ख आहे अशी प्रतिक्रिया माजी खासदार वाय.जी.महाजन यांनी व्यक्त केली. ...
घरातील विजेचा प्रवाह सुरळीत सुरु असतांना, अचानक अतिदाबाचा विद्युत पुरवठा वाढुन, झालेल्या शॉर्टसक्रीटमुळे घरातील टिव्ही, फ्रीज जळून गेल्याची घटना स्वातंत्र्य चौकातील परिसरामध्ये १५ आॅगस्ट रोजी दुपारी घडली. ...
नशिराबादजवळ दोन कारच्या समोरासमोर झालेल्या अपघात प्रकरणात चार तरुणांचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांच्यातीलच चालकावर गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ विनोद रोहीदास जाधव (वय ४६, रा.इंद्रप्रस्थ नगर, जळगाव) यांनी स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्यास ...
नाल्याच्या पुलावरुन तोल गेल्याने हेमंत अरुण वाणी (वय ३५, रा.श्री लक्ष्मी नारायण नगर,मुळ रा.तरसोद) हा तरुण वाहून गेल्याची घटना गुरुवारी दुपारी ३.४५ वाजता अयोध्या नगरातील लक्ष्मी नारायण नगरात घडली. ...