प्रकल्पग्रस्त शेतक-यांना भूसंपादन मोबदल्याची रक्कम न दिल्याने न्यायालयाने तापी पाटबंधारे महामंडळाचे बँक खाते सील करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आठ दिवसांपासून महामंडळाचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. ...
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील बारी समाजाच्या मतिमंद मुलीवर गावातीलच प्रकाश पांडुरंग लोने (वय ४५) या नराधमाने अत्याचार केला. ...
आशिया महामार्ग ४६ वर किसान महाविद्यालया समोर गुरुवारी सायंकाळी ७.१५ वाजता शिक्षक अनिल वाघ हे कॉटेज हॉस्पिटलकडे जात असताना समोरून आलेल्या ट्रकने जबर धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. ...
जीवनात सुरक्षिततेला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्या श्रृंखलेत धर्म कसा सुरक्षित राहील, हेदेखील महत्त्वाचे आहे. धर्मरक्षणाचे महत्त्व पाहता त्याचा उल्लेख ग्रंथांमध्येही आढळतो. त्यानुसार गौतमकुलक ग्रंथात म्हटले आहे की, ‘सव्व कला धम्म कला जिणाई’ अर्थात सर ...