पितरांच्या मुक्तीसाठी श्राद्ध केले जाते. यात पिंडाला (घास) काकस्पर्श होणे महत्त्वाचे मानले जाते. परंतु शहरी भागात कावळ्यांच्या संख्येत घट होत असल्याने आता काकस्पर्श दुर्लभ झाला आहे. ...
धरणगाव तालुक्यातील नांदेड येथे शुक्रवारी मध्य रात्रीनंतर तब्बल पाच घरे फोडून चोरट्यांनी साडे आठ तोळे सोने आणि १७ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
भुसावळ : मुंबई येथून दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या आरोपींपैकी एका आरोपीने शहर पोलीस ठाण्याच्या कब्ब्जातील पोलीस कोठडीमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पो.कॉ.विनोद सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोईउद्दिन याच्याविरुद्ध गुन्हा दाख ...
महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, महाराष्ट्र राज्य मुंबई व महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेना यांच्यातर्फे धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. ...
बसस्थानकावरील बसण्याची बाके गायब झाल्याने ज्येष्ठ नागरिक, प्रवाशांचे हाल होतात. काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून भुसावळ बसस्थानकात बाके लावली गेली होती. मात्र यापैकी अनेक बाक ज्येष्ठ नागरिकांचे, प्रवाशांचे, महिलांचे, विद्यार्थ्यांचे विश्रांतीचे ...
१४ वर्षांपूर्वी घराचा कडी-कोंडा तोडून टॉमीने मारहाण करून सोने-चांदीचे दागिने चोरून नेल्या प्रकरणातील फरार आरोपीस पोलिसांनी १४ वर्षांनंतर जेरबंद केले. ...