ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
क्षकारांना सुविधा व्हावी व न्यायव्यवस्थेचे काम सुरळीतपणे पार पडावे यासाठी न्यायालयाची नुतन वास्तू ही न्यायाधिश व वकीलांना उर्जा देईल व न्यायव्यवस्थेचे काम अधिक गतिमान झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न ...
जूनच्या पहिल्या आठवड्यात ६६ गावांतील दोन हजार ३२४ शेतकºयांच्या दीड हजार हेक्टरमधील ११४.०५ कोटी रुपयांच्या केळीचे वादळी पावसाने नुकसान झाले होते. या घटनेस तब्बल चार महिने लोटले तरी सरकारने या शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. ...