महाराष्ट्रात ५२ टक्के ओबीसी समुदाय असतानादेखील आजपर्यंत एकही मुख्यमंत्री हा ओबीसींचा झालेला नाही. त्यामुळे ५२ टक्के समाजाचा ओबीसी मुख्यमंत्री व्हावा आणि बहुजनांचे सरकार महाराष्ट्रात यावा, अशी मागणी लोकजागर अभियानाचे अध्यक्ष प्रा.ज्ञानेश वाकुडकर यांनी ...
शेतकरी बांधवांच्या घरात मळणी करून ज्वारीचे उत्पादन घरात येऊनही संगणकीय सातबारा उताºयावर मात्र आॅनलाइन ज्वारी पिकाच्या पेºयाची नोंदणी झाली नसल्याने शासकीय ज्वारी खरेदी केंद्रावर संबंधित शेतकºयांची ज्वारी खरेदीच्या नोंदणीसाठी तालुका शेतकरी सहकारी खरेदी ...
तालुक्यातील भादली बु. येथील प्रशांत रामचंद्र अत्तरदे (वय ३३) या तरुणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आ ...