गिरणा धरणातील आवर्तनाचे सोडलेले पाणी दहिगाव बंधाऱ्यात रविवारी पहाटे पोहचल्यानंतर हा बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे गिरणा नदीच्या काठावरील अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. ...
ऐनपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच योगीता बाळू भिल्ल व उपसरपंच श्रीराम तुकाराम महाजन यांच्याविरुद्ध तेराही ग्रामपंचायत सदस्यांनी विश्वासात घेत नाही व मनमानी कारभार करीत असल्याचे आरोपावरून त्यांच्यावर आता विश्वास राहिला नसल्याचे कारण स्पष्ट करून तहसीलदार वि ...
स्थापत्य अभियांत्रिकी आणि स्थापत्य आरेखक ही पदे समकक्ष असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. यामुळे याचिकाकर्त्यास तीन महिन्यांच्या आत नियुक्ती देण्याचा आदेशही खंडपीठाने दिला आहे. ...
रावेर येथील सरदार जी.जी.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामधील सन १९९९ मध्ये बारावीत शिकत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. ...
अखिल भारतीय मारवाडी महिला शाखेतर्फे राधा कृष्ण ग्रुप डान्स स्पर्धा पंचायती वाड्यात झाल्या. स्पर्धेत श्री कृष्णाची वेशभूषा मनमोहक साकारण्यात आली होती. ...
हतनूर परिसरात यंदा १२० विविध प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने वारकरी, वैष्णव, गढवाल, थापट्या, शेंडी बदक, प्लावा बदक, चित्रबलाक, नदीसुरय, खंड्या, चातक यासारख्या १२० प्रजातींची नोंद संस्थेतर्फे करण्यात आली. ...