पहिल्या नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टी ८ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ३ महाराष्ट्र नवनिर्माण सेना १ शिवसेना १ अपक्ष १ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. ...
दुष्काळ आणि दुर्लक्ष या नैसर्गिक आणि मानवी समस्यांनी ग्रासलेल्या आनंदनगर तांड्यातील नागरिक त्रस्त होत आहेत.गेल्या १५ वर्षांपासून गावात भीषण पाणी टंचाई असताना लोकप्रतिनिधींकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. ...
अन्यायाची दाद मागूनही प्रश्न सुटत नसल्याने समाजातील विविध घटक धरणे, उपोषण, रास्ता रोको सारखी आंदोलने करू लागली आहेत. हे प्रमाण रोज वाढत आहे. प्रशासन आणि सरकार या दोघांनी समाजाची मानसिकता समजून घ्यायला हवी, अन्यथा उद्रेक अटळ आहे. ...