वाळूमाफियांच्या विरोधात कोंम्बीग आॅपरेशन राबविल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी रविवारी जिल्ह्यात गुटखा व अवैध दारुच्याविरोधात कारवाईची मोहीम राबविली. त्यात अमळनेर व जळगाव शहर अशा ठिकाणी २७ लाखाचा गुटखा तर १ लाख ९० हजार रुपये किमतीच ...
सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककाचे विशेष हिवाळी शिबिर दत्तक वस्ती धामोडी, ता.रावेर येथील जि. प. मराठी शाळेत २२ ते २८ डिसेंबर दरम्यान आयोजित केले आहे. ...
आजच्या धावपळीच्या जीवनात माणसाची मन:शांती कुठेतरी हरवली आहे. त्यामुळे मनुष्य हा कमकुवत बनलेला आहे. त्याचा परिणाम म्हणजे शरीर रोगाचे भांडार बनलेले आहे. यासाठी मानवी जीवनात अध्यात्म शास्त्राचे महत्व वाढलेले नव्हे अत्यंत आवश्यक बनले आहे. मनोबल वाढविण्या ...
यावल-कोरपावली रस्ता दुरुस्ती आणि काटेरी झुडपे काढण्यात यावे या मागणीसाठी सुरू असलेले कोरपावलीचे सरपंच जलील पटेल आणि ग्रामस्थ यांचे बेमुदत उपोषण अखेर प्रशासनाने काम सुरू केल्याने मागे घेण्यात आले. ...
फैजपूर येथील खिरोदा रस्त्यावरील शेतात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने रविवारी धाड टाकत जुगारींकडून ६५३० रोख व मोबाइल, मोटारसायकल असा ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य ताब्यात घेतले. ...
वाढदिवस म्हटला म्हणजे घरात आनंदाची पर्वणी असते. प्रत्येक जण आपल्या प्रियजनाचा वाढदिवस अतिशय उत्साहात आनंदात व विविध अशा मेजवानीने साजरा करत असतात. मात्र मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात पानटपरी चालवणाऱ्या व्यावसायिकाने मात्र एक आगळा वेगळा उपक्रम आखत अ ...
जळगाव जिल्हा ‘केरोसीन मुक्त’ करण्यात आला असून, त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील नागरिकांची केरोसीनसाठी होरपळ होत आहे. अशा परिस्थितीत सामान्य जनतेसाठी आवश्यक असलेली केरोसीनची विक्री पुन्हा सुरू करण्यात यावी किंवा परवानाधारकांना मानधन व वेतन रोजगार मिळावा, अ ...
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण राज्यस्तरीय कार्यकारिणीची बैठक रविवारी भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात झाली. केंद्रीय अध्यक्ष परमेश्वर मोरे अध्यक्षस्थानी होते. बैठकीत राज्य अधिवेशन घेण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. ...
प्राथमिक शिक्षक नूतन सहकारी पतपेढीतर्फे सभासद पाल्य, जिल्हा परिषद शिक्षक पुरस्कार, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा तसेच कर्मचारी पाल्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी झाला. ...
सर्वाधिक महामार्गांची घोषणा झालेला खान्देश सध्या बंद पडलेल्या, संथ गती झालेल्या चौपदरीकरणाच्या कामांमुळे त्रस्त झाला आहे. राष्टÑीय महामार्ग विभाग हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांच्याकडील माहिती बाहेर येणे दुरापास्त झाले आहे. ...